आपला जिल्हानैसर्गिक
दिनांक 17 व 18 ऑगस्ट ला वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नदी नाल्यांना पुर आले व नदी काठावरील शेत जमीन व शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान
तालुका गाव निहाय झालेल्या नुकसानीचा नजर अंदाज नुकसान अहवाल सादर
दिनांक 17 व 18 ऑगस्ट ला वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नदी नाल्यांना पुर आले व नदी काठावरील शेत जमीन व शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे.तर काही ठिकाणी रस्ते सुद्धा वाहून जावून नुकसान झाले आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा भरात नुकसान झाले आहे. तालुका गाव निहाय झालेल्या नुकसानीचा नजर अंदाज नुकसान अहवाल प्रशासनाकडून आला आहे.

पिकांचे झालेले नुकसान –

तालुका गाव निहाय झालेल्या नुकसानीचा नजर अंदाज नुकसान अहवाल प्रशासनाकडून –


घराची पडझड –

